शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

दोन दिवसात १६० कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या गट ‘क‘ व गट ‘ड‘ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवार २६ जुलैपासून सुरू झाल्या आहे. ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या गट ‘क‘ व गट ‘ड‘ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवार २६ जुलैपासून सुरू झाल्या आहे. बदली प्रक्रियेच्या दोन दिवसात विविध विभागातील १६० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विविध ठिकाणी जिल्ह्यांतर्गत स्थानंतरण करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी पशुसंवर्धन विभागातील ९,सिंचन ४,बांधकाम १०,कृषी३,वित्त विभागातील ६ आणि महिला व बालकल्याण विभागातील ७ अशा ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.तर २७ जुलै रोजी रात्री उशिरापर्यत १२१ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील ४६ आणि पंचायत विभागातील ७५ याप्रमाणे बदल्या केलेल्या आहेत.यात ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी ,सहायक प्रशासन अधिकारी,कनिष्ठ सहायक,वरिष्ठ सहायक,पशुधन पर्यवेक्षक,जलसंधारण अधिकारी,कनिष्ठ अभियंता,कनिष्ठ आरेखड,स्थापत्य अभियंता,सहायक लेखा अधिकारी,पर्यवेक्षिका,वाहन चालक आदी कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसात बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवार २८ जुलै राेजी शिक्षण विभागातील शिक्षक संवर्ग वगळता अन्य व आरोग्य विभागातील बदल्याची कारवाई रात्री उशिरापर्यत ऑनलाईन समुपदेशनव्दारे बदल्याच प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या सर्व बदल्या सीईओ अविश्यांत पंडा,सामन्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे आदीसह खातेप्रमुखांच्या उपस्थित केल्या जात आहेत.