शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

कॅम्प चौकातील ट्रॅफिक सिग्नल बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:13 IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, यात अमरावती प्रथम क्रमांकावर राहिले आहे. त्यामुळे ही साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने सुरुवातील ...

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, यात अमरावती प्रथम क्रमांकावर राहिले आहे. त्यामुळे ही साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने सुरुवातील १ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यानंतरही रुग्णांची संख्यावाढ पाहता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ८ मार्चपर्यंत त्याची मुदत वाढविली होती. मात्र, जनतेचा आक्रोश बघता जिल्हाधिकाऱ्यांनी ६ मार्चपासून जिल्ह्यात अनलॉकची घोषणा केली. मात्र, त्रिसूत्रीचे पालन आणि प्रतिष्ठानांची वेळ निश्चित करण्यात आली. त्यामुळे शनिवारपासून सर्व दुकाने खुली झाल्याने प्रत्येक चौकातून वाहनांची ये-जा वाढली. परिणामी ट्रॅफिक सिग्नलवर वाहनधारकांचे लक्ष खिळले. मात्र, कॅम्प चौकातील ट्रॅफिक सिग्नल बंदच असल्याने चारही दिशेने एकाचवेळी वाहने सैरावैरा पळताना दिसू लागली. त्यामुळे किंचितही दुर्लक्ष झाल्यास अपघाताची घटना तेथे नाकारता येणार नाही, अशी स्थिती दुपारी ४.४५ वाजता दरम्यान दिसून आली. यासंबंधी वाहतूक पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला असता ते वैद्यकीय रजेवर असल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

वाहतूक पोलिसांचे हवे लक्ष

ट्रॅफिक सिग्नल काही तांत्रिक कारणांमुळे बंदही पडू शकतो. म्हणून काय? वाहतूक विस्कळीत होऊ द्यायची काय? त्यावर पर्यायी उपाय म्हणून वाहतूक पोलिसांची तरी नियुक्ती असायला हवी, असे मत बहुतांश वाहनधारकांनी नोंदविले.