शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

तीन महिन्यांत शौचालय बांधकामाला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:08 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत भातकुली तालुक्यातील गावे हगणदरीमुक्तीसाठी प्रशासनाने शौचालय बांधकामाची लगीनघाई केली.

ठळक मुद्देटाकरखेडा संभू येथील प्रकार : स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा, चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमतटाकरखेडा संभू : स्वच्छ भारत अभियानांतर्गत भातकुली तालुक्यातील गावे हगणदरीमुक्तीसाठी प्रशासनाने शौचालय बांधकामाची लगीनघाई केली. मात्र, यामध्ये लाभार्थ्यांचीच फसवणूक झाली आहे. या कंत्राटदाराकडून बांधण्यात आलेल्या शौचालयास तीन महिन्यांत भेगा पडल्याचे चित्र टाकरखेडा संभू येथे दिसून येते.हगणदरीमुक्तीकरिता विभागीय आयुक्तांनी २६ जानेवारीची डेडलाइन दिली होती. त्यामुळे अधिकाºयांनी १०० टक्के हागणदारी मुक्त झाल्याचे दर्शविले. या घाईत शौचालय बांधकामे निकृष्ट दर्जाची झालीत. याला आता भेगा पडू लागल्या आहेत. लाभार्थ्यांकडून १२ हजार रुपयांची शासनाकडून मिळालेले अनुदान प्रशासनाच्या मध्यस्थीने कंत्राटदाराने फस्त केल्याची चर्चा आहे.गावातील धनराज मेश्राम, बाबू येवतकर या दोन लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी शौचालय बांधून देण्यात आले. मात्र, दोन्हीही शौचालय शिकस्त झाल्याने या योजनेचे फलित काय, असा नागरिकांचा सवाल आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.