शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत

By admin | Updated: April 11, 2015 00:08 IST

समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. ..

भाऊसाहेबांची पुण्यतिथी : बाबा भांड यांचे प्रतिपादनअमरावती : समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. दुर्दैवाने आज बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत. ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या कल्याणासाठी काम केले अशांचा इतिहास आपण वाचला पाहिजे. बहुजनांच्या आपापसातील भांडणामुळेच त्यांची प्रगती खुंटल्याची खंत ज्येष्ठ लेखक तथा विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी व्यक्त केली.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील देशमुख, महापौर चरणजित कौर नंदा, उषाताई देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी विचारपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, वसंतराव चर्जन, डॉ. सुरेश ठाकरे, कोषाध्यक्ष हरिहर ठाकरे, कार्यकारिणी सदस्य एम.के. नाना देशमुख, जगन्नाथ वानखडे, नरेशचंद्र ठाकरे, सचिव प्राचार्य वि.गो. भांबूरकर, स्विकृत सदस्य प्राचार्य डॉ.वि.गो. ठाकरे, प्रा. अरविंद मंगळे, प्राचार्य अरुण सांगोळे, आर.आर. सावरकर व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राज दत्त यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्यावतीने बांधण्यात अलेल्या कस्तुरबा कन्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उषाताई देशमुख यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष वसंतराव चर्जन, संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्राचार्य वि.गो. भांबुरकर यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. पंजाबराव उपाख्य बाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला गेला.