शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकार कोराना रोखण्यात अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून मातोश्रीच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

अमरावती : कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून मातोश्रीच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्यात आघाडी नव्हे तर बिघाडी सरकार असल्याचा प्रहार खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी लोकसभेत केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर असल्याचा आशावाद व्यक्त केला. अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला. अनेक प्रकल्पांना स्थगिती देणारे ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली.

कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत मातोश्री या निवासस्थानी बसून राहिले. त्यांनी कधीही ‘माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी’ असे वर्तन केले नाही. त्यामुळे राज्याच्या जनतेला कोरोना काळात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. कोराेना संक्रमित रुग्ण आणि मृत्यूसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी कुठल्याही निधीची तरतूद न करता केवळ पंतप्रधान निधीला विरोध करण्याचा एककलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी राबविला. भंडारा येथे १० नवजात बालकांचे मृत्यू आणि यवतमाळ येथे पोलिओ लसीऐवजी बालकांना सॅनिटायझर देण्यात आल्याच्या घटनांचा त्यांनी दाखला दिला. शेतकऱ्यांच्या मुद्यांवर मी आणि आमदार रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला निघालो असताना मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अमरावतीत अडवून ठेवल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला.