शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By admin | Updated: May 27, 2017 00:04 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जि.प.च्या कृषी विभागाने भरारी पथकाची स्थापना केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जि.प.च्या कृषी विभागाने भरारी पथकाची स्थापना केली आहे. यापथकाने केलेल्या तपासणीत अनियमितता आढळल्याने शहरातील पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले गेले.जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी वरूण देशमुख यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने शहरातील व्यंकटेश कृषी केंद्र, रामदेव ट्रेडर्स,आनंद ट्रेडर्स, दत्त कृषी मंदिर या चार दुकानांच बियाणे तर अंकुर ट्रेडर्सचा रासायनिक खतांचा परवाना निलंबित केला आहे.कृषी केंद्रांची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळल्यात. याआधारे भरारी पथकाचे प्रमुुख, कृषी अधिकारी वरूण देशमुख, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक पुरूषोत्तम कडू, कृषी अधिकारी रवीकांत उईके आदींनी परवाने निलंबनाची शिफारस केली होती. त्यानुषंगाने बियाणे नियंत्रण आदेश १९८३ चे उल्लंघन केल्याने चार बियाणे परवाने तसेच रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्याने एक खत परवाना निलंबित केला आहे. खरीप हंगामात गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी केंद्रांची तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती झेडपीचे कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी दिली.