शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कोजागिरीच्या नावावर विद्यार्थ्यांची ओली पार्टी

By admin | Updated: October 17, 2016 00:19 IST

कौजागिरीच्या नावावर मद्यप्राशन करून ओली पार्टी झोडण्याचा प्रताप गाडगेनगर येथे भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

नागरिकांना टाकला घेराव : मारहाणीच्या भीतीने विद्यार्थी पळालेसंदीप मानकर अमरावतीकौजागिरीच्या नावावर मद्यप्राशन करून ओली पार्टी झोडण्याचा प्रताप गाडगेनगर येथे भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. डिजेच्या नावावर मद्य प्राशन करून विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. परंतु नागरिकांना हा त्रास सहन न झाल्याने नागरिकांनी ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती, त्या घराला घेरावा घातला. मात्र नागरिकांच्या हस्ते बाजीरावचा प्रसाद बसण्याच्या भीतीने २० ते २५ विद्यार्थी मागील दाराने पळून गेले. ही घटना गाडगेनगर येथील पलाश गल्लीतील अंकुश डाहके यांच्या घरी घडली. सविस्त असे की, गाडगेनगर येथील अंकुश विठ्ठल डाहाके यांच्या घर असून त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खोल्या भाड्याने दिल्या आहेत. एका खोलीत चार ते सहा मुले राहतात. यामध्ये हा विद्यार्थी तर काही व्यवसाहीकही आहेत. येथे घरमालक राहत नसल्यामुळे व ठिकाणी घरमालकाचे विद्यार्थ्यांनावर कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे मुलाने मोकळीकता मिळते. त्यामुळे त्यांनी कौजागिरी पौर्णिमेची संधी साधून घराच्या वरच्या मजल्यावर पार्टी ठेवली. या पार्टीला सायंकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सुरुवातील शांत असणारे विद्यार्थ्यांनी येथेच मद्यप्राशन केले व रात्री ११ वाजता दरम्याने डीजेचा आवाज वाढवून नाचायला लागले. ते येवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी अंगावरचे कपडे काढले. असे येथील प्रथमदर्शिनी नागरिकांचे म्हणणे आहे. आजूबाजूला शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलीही राहतात. त्यांनाही अश्लील इशारे करण्यापर्यंत या विद्यार्थ्यांचा प्रताप झाला. हा गोंधळ रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरु होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हा त्रास सहन झाला नाही. त्यांनी घरमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे परिसरातील शेकडो, महिला, तरुणी, व युवकांनी घराला घेराव घातला. परंतु याची चुणचुणी मद्यपि विद्यार्थ्यांना लागल्यामुळे संतापलेल्या नागरिकांच्या हस्ते बाजीरावचा प्रसाद बसण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी रात्रीच पळून गेले. दोघे सकाळी ४ वाजेपर्यंत घरातच लपून बसले होते. यासंदर्भाची माहिती नागरिकांनी रात्रीच गाडगेनगर पोलिसांना दिली. रविवारी यासंदर्भाची तक्रारही करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री १.३० वाजेपर्यंत नागरिकांना जागी राहावे लागले. या प्रकरणामुळे गाडगेनगरातील वातावरण गरम झाले होते.