शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

जलयुक्त शिवारसाठी २९४ गावांची निवड

By admin | Updated: January 6, 2016 00:21 IST

शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेपैकी एक असलेली जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत सन २०१६ करिता २९४ गावांची निवड झाली ....

गतवर्षी चार हजार कामे : ४२ कोटींच्या निधीतून होणार कामेअमरावती : शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेपैकी एक असलेली जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत सन २०१६ करिता २९४ गावांची निवड झाली असून पहिल्या टप्प्यातील विकासकामांकरिता ४२ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांकरिता २५३ गावांची निवड करण्यात आली होती. शासनाने या कामांकरिता ११५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यापैकी ८६ कोटी रुपये निधी खर्च झाला असून अनेक कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. विविध विभागाच्या योजनांतून लोकसहभागातून ४ हजार ६०० कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षाकरिता जलयुक्त शिवार योजनेच्या तालुका समितीच्या वतीने आढावा घेऊन तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत कामाचे आराखडे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावे लागणार आहे. तर २६ जानेवारीपासून यावर्षीच्या जलयुक्त शिवार योजनेतील नवीन कामाचा शुभारंभ होणार असून ३० जूनपर्यंत कामे पूर्ण करावयाची आहेत. त्याकरिता गुरुवारपासूनच तालुका पातळीवरील महसूल विभाग, कृषी विभाग व इतर विभागाचेही अधिकारी, कर्मचारी गावमुक्कांनी राहून नागरिकांच्या समस्या व शेततळे, नालाखोलीकरण, गावतलाव व इतर कामाच्या नियोजनासंदर्भात त्यांची मते जाणून घेणार आहेत. ग्रामीण भागात सिंचन व्यवस्था व्हावी व भविष्यात गावपातलीवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेततळे, नालाखोलीकरण, सिमेंटनाला, जुने बंधारे पुनर्जिवित करून त्याची दुरुस्ती करणे आदी कामे या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)