शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शाळांमध्ये आधार नोंदणीसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्याचे आधार नोंदणी अनिवार्य केल्याने शाळांची धावपळ सुरू झाली आहे. सर्व ...

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्याचे आधार नोंदणी अनिवार्य केल्याने शाळांची धावपळ सुरू झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांकडून शाळांची आधार क्रमांकाची माहिती मागविणे सुरू केले आहे.

शाळांच्या संच मान्यतेकरिता शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अनिवार्य करणारे परिपत्रक ८ सप्टेंबर रोजी काढले आहे. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण न झाल्यास त्यांना पटसंख्येतून वगळून संचमान्यता करण्यात येईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांनी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सुरू केली आहे. काही शाळांनी गुगल फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून ही माहिती संकलित करणे सुरू केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, माता आणि पिता, पालकांचा व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, मातृभाषा, जात आणि धर्म आरटीईतून झालेले प्रवेश, विद्यार्थ्यांची जन्मतारीख, दिव्यांगांची माहिती इत्यादी मागविली आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात मिळणाऱ्या सवलती शिष्यवृत्ती तसेच इतर गरजांसाठी आधार क्रमांक आणि इतर माहिती एकत्रित करण्यात येत आहे.