शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST

चांदूर रेल्वे : येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्याचे मानधन दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले ...

चांदूर रेल्वे : येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्याचे मानधन दोन वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र, या बाबीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

स्थानिक बीएसएनएल कार्यालयात बरेच कर्मचारी रोजंदारीवर आहे. ते सतत दोन वर्षांपासून आपले काम करीत आहे. परंतु त्यांना मानधन किंवा महिन्याचा पगार मिळ्लेला नाही. परंतु याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पगाराविना कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे. त्यामुळे लवकात लवकर त्यांचे मानधन द्यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. सदरहू कर्मचारी पगारावर नसुन कमिशन बेसीसवर ठेवण्यात आलेले आहे. त्यांना जर कमिशन मिळत नसेल तर त्याची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात येईल, असे बीएसएनएलचे जनरल मॅनेजर सुनील अग्रवाल यांनी सांगितले.