शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

वन अधिकाऱ्यांच्या आरा गिरण्यांवर धाडी

By admin | Updated: September 18, 2014 23:28 IST

बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणाला होत असलेला धोका रोखण्यासाठी शासनाने वनसंरक्षणाचे मापदंड ठरविले आहे. त्यानुसार वनअधिकाऱ्यांनी आरागिरण्यांची दरदिवशी तपासणी चालविल्याने

अमरावती : बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणाला होत असलेला धोका रोखण्यासाठी शासनाने वनसंरक्षणाचे मापदंड ठरविले आहे. त्यानुसार वनअधिकाऱ्यांनी आरागिरण्यांची दरदिवशी तपासणी चालविल्याने हे नवे मापदंड आरागिरण्यांच्या मुळावर घाला घालणारे ठरत आहेत. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव यु. एम. फारुकी यांनी १३ आॅगस्ट २०१४ रोजी शासन आदेश पारीत करुन वनसंरक्षणाच्या दृष्टीने नवे मापदंड ठरविले आहे. यामध्ये वनजमिनींवर होणारे अतिक्रमण रोखणे, नियतक्षेत्रे तपासणी, आरागिरण्या तपासणी, वनगुन्हाची तत्परतेने नोंद, चौकशी व तपास, अवैध वृक्षतोड प्रकरणात कार्यवाही, वनसंरक्षणाबाबत दैंनदिनी अहवाल सादर करणे, वन्यप्राण्यांच्या श्किारी रोखण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी विशेष दखल घेणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. वनसंरक्षणाचे नवे मापदंड लाग करताना आरागिरण्यात सुरु असलेला गैरप्रकार थांबविण्यासाठी उपवनसंरक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आरागिरण्यांच्या तपासणीचे मापदंड ठरविण्यात आल्याने मुख्य वनसंरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी असा तपासणीचा प्रवास राहणार आहे. दरमहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ८ ते १० आरागिरण्यांची तपासणी करुन वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.