शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

वरुड तालुक्यात सात दिवसांनी बरसल्या पावसाच्या सरी ! शेतकरी सुखावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

वरुड :- तालुक्यात शेतकऱ्यांनी मृगामध्येच पेरणी करून घेतली. परंतु गेल्या आठ दिवसापासून पाऊस आला नसल्याने पीक ...

वरुड :- तालुक्यात शेतकऱ्यांनी मृगामध्येच पेरणी करून घेतली. परंतु गेल्या आठ दिवसापासून पाऊस आला नसल्याने पीक झिमायला लागली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, गुरवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

मृगात अल्पसा पाऊस आला आणि निघून गेलं तर आलाच नाही यानंतरचे नक्षत्र कोरडेच गेले. कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन, आदी पिकांची पेरणी झाली. परंतु पावसाने दडी मारल्याने पीक कोमेजू लागले. शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. आकाशाकडे ''आ'' वासून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. काही शेतकरी दुबार पेरणीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पाऊस नसल्याने उन्हाळ्यासारखा उकाडा निर्माण होऊन तापमानसुद्धा वाढले होते. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांनासुद्धा गारवा मिळाला.