शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आर्णी येथे रेल्वेचे आरक्षण केंद्र; टपाल कार्यालयातून कारभार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 20:41 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे सेवांचे जाळे विणण्याचे काम सुरू केले आहे.

अमरावती : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील टपाल कार्यालयात रेल्वेचे नवे आरक्षण केंद्र सोमवारपासून प्रारंभ झाले. हे आरक्षण केंद्र मध्य रेल्वे भुसावळ विभागांतर्गत सुरू झाले आहे. त्यामुळे आर्णी भागातील रेल्वे प्रवाशांना देशभरातील रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे सुकर होणार आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे सेवांचे जाळे विणण्याचे काम सुरू केले आहे. ज्या भागातून रेल्वे प्रवासी अधिक प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे त्या भागातील टपाल कार्यालयात रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यवतमाळात स्वतंत्र रेल्वेचे आरक्षण केंद्र असले तरी आर्णीसारख्या दूरवरच्या तालुक्याच्या ठिकाणी रेल्वेचे आरक्षण केंद्र नव्हते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे आरक्षण मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, रेल्वेने पुढाकार घेत आता आर्णी येथील टपाल कार्यालयात रेल्वे आरक्षण केंद्र सुरू केल्यामुळे या भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पीआरएस लिंक कार्यान्वित झाल्यामुळे सहजतेने प्रवासी वर्ग रेल्वेच्या आरक्षण तिकिटांचा लाभ घेऊ शकतील. नव्या आरक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बडनेरा येथील मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, अमरावती येथील अभियंता आर.एस. राऊत, आर्णी येथील टपाल कार्यालयाचे अधीक्षक ए.एच. ढगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती