शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

रबीचे २७४ कोटी कर्जवाटप रखडले

By admin | Updated: March 23, 2017 00:07 IST

यंदाचा रबी हंगाम संपण्यात असतानाही बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपास निरुत्साह दाखविला आहे.

बँकांचा निरुत्साह : जिल्हा बँकेचा वाटपास ठेंगा अमरावती : यंदाचा रबी हंगाम संपण्यात असतानाही बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपास निरुत्साह दाखविला आहे. जिल्ह्यात ३८६ कोटी २२ लाख रुपयांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत ११५ कोटी ८१ लाखांचे कर्ज वाटप झाले. विशेष म्हणजे हे कर्ज केवळ राष्ट्रीयकृत बँकांनी वाटप केले आहे. यात शेतकऱ्यांची म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेने ठेंगा दाखविला आहे. खरीप व रबी हंगाम २०१६-१७ करिता २१४५ कोटी ६८ लाख रुपयांचे लक्ष्यांक जिल्ह्यास देण्यात आले होते. यामध्ये खरीप हंगामासाठी १७६९ कोटी ४६ लाखांचा लक्ष्यांक होते. या तुलनेत एक लाख ६० हजार ९४० शेतकऱ्यांना १२९५ कोटी ४३ लाख रुपयांचे वाटप बँकांनी केले. ही ७४ टक्केवारी आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ३९३ कोटी ३३ लाख, राष्ट्रीयकृत बँकांनी ८८८ कोटी ५० लाख व ग्रामीण बँकेद्वारा १३ कोटी ६० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. रबी हंगामासाठी ३८६ कोटी २२ लाख रुपयांचे लक्ष्यांक जिल्ह्यास होते. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना २५८ कोटी ६४ लाखांचे लक्ष्यांक असताना १ मार्चपर्यंत ४,८३१ शेतकऱ्याना ११५ कोटी ८१ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. जिल्हा सहकारी बँकेस १२५ कोटी ४२ लाखांचे व ग्रामीण बँकांना १६ कोटीचे लक्षांक असताना या दोन्ही बँकांचे कर्जवाटप निरंक आहे. असे आहे राष्ट्रीयकृत बँकेचे रबी कर्ज वाटप यंदाच्या हंगामात अलाहाबाद बँकेने ३.९५ कोटी, आंध्रा बँकेने ३५ लाख, बँक आॅफ बडोदा ५६ लाख, बँक आॅफ इंडिया ५.८९ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्र २०.११ कोटी , कॅनरा बँक १.३५ कोटी, सेंट्रल बँक २१.२५कोटी, कारर्पोरेशन बँक ४० लाख, देना बँक ७.८१ कोटी, आयडीबीआय बँक १.७८ कोटी, इंडियन बँक १.८६ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक ६८ लाख, पंजाब नॅशनल बँक १.८कोटी, स्टेट बँक २३.२१ कोटीचे वाटप केले.