शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

रबी हंगाम नोंदणीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:14 IST

ज्या शेतकऱ्यांची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत झाली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र रणमाले यांनी ...

ज्या शेतकऱ्यांची नोंदणी ३० एप्रिलपर्यंत झाली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र रणमाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

धारणी तालुक्यात बैरागड, चाकर्दा, सादरावाडी आणि सावलीखेडा येथे आदिवासी विकास महामंडळातर्फे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. चिखलदरा तालुक्यांतर्गत चुरणी आणि गौलखेडा बाजार येथे सुद्धा रबी हंगामातील खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या केंद्रामध्ये दस्तावेजसह ऑनलाइन नोंदणी करून घेण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र रणमाले यांनी केली आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याने अद्ययावत सातबारा उतारा, बँक पासबुकाची छायाप्रत आणि आधार कार्डची छायाप्रत सोबत जोडावी लागणार आहे.