शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

संसदेत मांडणार शेतकऱ्यांचे प्रश्न

By admin | Updated: May 1, 2015 00:27 IST

कचरू यांच्या पत्नी लीलाबाई यांना त्यांनी धीर दिला आणि मदतीचे आश्वासन दिले.

अमरावती : कचरू यांच्या पत्नी लीलाबाई यांना त्यांनी धीर दिला आणि मदतीचे आश्वासन दिले. यानंतर राहुल गांधी यांनी टोंगलाबाद येथील माणिकराव ठवकर, अशोक सातपैसे, रामदास अडकिने, शंकर अडकिने या चार कुटुंबांसोबत संवाद साधला. त्या कुटुंबांची व्यथा जाणून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.१५ किलोमीटरच्या झंझावाती पदयात्रेत राहुल गांधी यांनी हनुमान मंदिरात दर्शन घेतले. गुंजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राजना येथे भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरही ते आदराने नतमस्तक झालेत. त्यानंतर हिरापूर येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. गुरूवारी पहाटे ६ वाजतापासून हजारो कार्यकर्ते, शेतकरी राहुल गांधींच्या आगमनाच्या प्रतीक्षेत गुंजी येथे जमले होते. या झंझावाती पदयात्रेस हजारो नागरिकांचा सहभाग होता. ठिकठिकाणी राहुल गांधी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. या पदयात्रेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश झा, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे विधानसभा गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरेंद्रसिंग राजा बहाट, विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुकुल वासनिक, आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, आ. विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, चारुशीला राव (टोकस), सुनीता गावंडे, अमर काळे, सुधाकरराव गणगणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, सुनील केदार यांच्यासह प्रदेश व जिल्हा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)