शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

संसदेत मांडणार शेतकऱ्यांचे प्रश्न

By admin | Updated: May 1, 2015 00:27 IST

कचरू यांच्या पत्नी लीलाबाई यांना त्यांनी धीर दिला आणि मदतीचे आश्वासन दिले.

अमरावती : कचरू यांच्या पत्नी लीलाबाई यांना त्यांनी धीर दिला आणि मदतीचे आश्वासन दिले. यानंतर राहुल गांधी यांनी टोंगलाबाद येथील माणिकराव ठवकर, अशोक सातपैसे, रामदास अडकिने, शंकर अडकिने या चार कुटुंबांसोबत संवाद साधला. त्या कुटुंबांची व्यथा जाणून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.१५ किलोमीटरच्या झंझावाती पदयात्रेत राहुल गांधी यांनी हनुमान मंदिरात दर्शन घेतले. गुंजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राजना येथे भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरही ते आदराने नतमस्तक झालेत. त्यानंतर हिरापूर येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. गुरूवारी पहाटे ६ वाजतापासून हजारो कार्यकर्ते, शेतकरी राहुल गांधींच्या आगमनाच्या प्रतीक्षेत गुंजी येथे जमले होते. या झंझावाती पदयात्रेस हजारो नागरिकांचा सहभाग होता. ठिकठिकाणी राहुल गांधी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. या पदयात्रेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश झा, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे विधानसभा गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरेंद्रसिंग राजा बहाट, विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुकुल वासनिक, आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, आ. विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, चारुशीला राव (टोकस), सुनीता गावंडे, अमर काळे, सुधाकरराव गणगणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, सुनील केदार यांच्यासह प्रदेश व जिल्हा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)