शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

बाधित पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टीमुळे पिके खरडली गेली, घरांची पडझड झाली. याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत ...

अमरावती : जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टीमुळे पिके खरडली गेली, घरांची पडझड झाली. याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी, युवा स्वाभिमान पक्षाद्वारे सोमवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचले, गावागावात पाणी घुसले, अनेक घरांचे नुकसान झाले, शेतातील पिके खरडली गेली किंवा वाहून गेली, अशा गावांतील नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून सदर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, विनोद जायलवाल, जि.प. सदस्य दिनेश टेकाम, मयुरी कावरे, उमेश डकरे, आशिष कावरे, रश्मी घुले, प्रदीप थोरात, राजू रोडगे, उमेश ढोणे, उपेन बचले, मंगेश इंगोले, देवानंद राठोड, पद्माकर गुल्हाने, अमोल कोरडे, अवी काळे, अजय देशमुख, धीरज केने, पवन बैस, दुर्योधन जावरकर, बंटी केजरीवाल, रवी गवई, प्रदीप अनिल तिडके, शंकर डोंगरे, विठ्ठल ढोले, अजय बोबडे आदी उपस्थित होते.