शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांकडून २० मे रोजी घेणार कोरोनाबाबतचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोना संसर्गाचा वेग वाढताच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड-१९ बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी हे २० ...

अमरावती : कोरोना संसर्गाचा वेग वाढताच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड-१९ बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी हे २० मे रोजी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्धारे संवाद साधणार आहेत. आतापर्यंत कोरोनावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययाेजनांची माहिती पंतप्रधान मोदी जाणून घेतील. त्यांच्या संवादाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी पुष्टी दिली.

राज्यात काही जिल्हे कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ ठरले आहेत. त्याअनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. २० मे राेजी तारीख निश्चित झाली असून, तसे प्रधानमंत्री कार्यालयाने कळविले आहे. अमरावती जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ८० हजार ६५८ संक्रमित रुग्णसंख्या आढळून आली आहे. १२१३ जणांचे कोरोनाने बळी घेतले असून, अलीकडे कोरोनाने ग्रामीण भागात थैमान घातले आहे. कोविड १९ च्या शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन होत आहे अथवा नाही, याची खातरजमा थेट पंतप्रधान मोदी हे जिल्हाधिकारी नवाल यांच्याशी संवाद साधून करणार आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कोरोनासंबंधी माहिती गोळा करण्यास वेग आणला आहे.