शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
4
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
5
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
6
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
7
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
8
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
9
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
10
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
11
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
12
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
13
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
14
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
15
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
16
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
17
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
18
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
19
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
20
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

ऊरुसातील दुकानाचा वाद चिघळण्याची शक्यता

By admin | Updated: January 5, 2016 00:19 IST

दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात ऊरुसानिमित्त (यात्रा) लागलेल्या दुकानाच्या रात्रीच्या वेळेबाबत पोलीस, दुकानदार आणि काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांमध्ये ...

पोलीस कायद्यावर ठाम : रात्री १२ पर्यंत दुकाने उघडे ठेवण्याची मागणीअचलपूर : दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात ऊरुसानिमित्त (यात्रा) लागलेल्या दुकानाच्या रात्रीच्या वेळेबाबत पोलीस, दुकानदार आणि काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांमध्ये वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. दुकानदार आणि नेते दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी मागणी करीत आहे. प्रसंगी आक्रमक होतांना दिसत आहे. तर पोलिस शांतता अबादित राहण्याचे कारण देत शॉप अ‍ॅक्टच्या कायद्यावर ठाम आहेत. अचलपूूर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख आहे. येथे अनेक पौराणिक आणि पारंपरिक प्रथा अजूनही कायम आहेत हे शहर यांत्राचेही म्हणून ओळखले जाते. सर्वात मोठी व एक ते सव्वा महिना चालणारी ऊरूस (यात्रा) दुल्हा रहेमानशहाच्या दर्गा परिसरात असते. ऊरुस निमित्त वेगवेगळी दुकाने लागतात. २४ डिसेंबरपासून ऊरुसाला सुरुवात झाली आहे. येथे लागलेल्या दुकानांचे भाडे घेतले जाते काय किंवा कोण घेतो हे कुणीही ठामपणे सांगण्यासाठी समोर येत नाही. मात्र पहेलवान को पैसे दिया और रातभर दुकाने शुरू रखने की गॅरंटी उसने ली थी, असे काही दुकानदार दबक्या आवाजात सांगतात. यावर्षी पोलिसांनी शॉप अ‍ॅक्टचे वेळेनुसार रात्री १० वाजता दुकाने बंद झालीच पाहिजे. यासाठी चाप ओढला आहे. ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या आदेशाचे पोलीस कर्मचारी काटेकोर पालन करताना दिसतात. पण या आदेशाने दुकानदार हैरान झाले आहेत. यासाठी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मो. अजर शेख यांनी पोलीस स्टेशन व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. रात्री १० वाजेनंतर पोलिस दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचे दुकानदार व पोलिसात अनेकदा वाद होतात. त्यामुळे दुकानांभोवती जमाव जमा होऊन तणाव निर्माण होतांना दिसतो. पोलिस कारवाईवर ठाम आहेत. रविवारी ११ वाजता एका उपाहारगृह रात्री ११ वाजता पोलिसांनी बंद करायला सांगितले असता होटलचे संचालक मो. रिजवान,मो. इरफान हे दोघे भाऊ साथीदार इकबाल (परतवाडा) हे उपनिरीक्षक एस. के. फरकाडे यांचे अंगावर धावून गेले होते. त्यामुळे काही काळ तनावही निर्माण झाला होता. ११ आॅगस्ट रोजी अमित हत्याकांड झाल्यानंतर ठाणेदार चक्षूपाल बहादुरे ह्यांची तडकाफडकी बदली करण्यात येऊन त्यांची जागी नरेंद्र ठाकरे आले. त्यांनी तेव्हापासून रात्री १० वाजेनंतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश फर्मावला. त्यामुळे रात्री ११ वाजेनंतर शहरात सामसूम होत आहे. तोच आदेश ऊरुसात कायम ठेवला आहे.