शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यात मतदान शांततेत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 10:33 IST

जिल्ह्यात मतदान शांततेत प्रारंभ अमरावती प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदान शांततेत सुरू झाले.

ठळक मुद्देदिवसभर ३६ ते ३८ अंश तापमानाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यात मतदान शांततेत प्रारंभ अमरावती प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदान शांततेत सुरू झाले. दोन दिवसांपासून सूर्याचा ताप कमी झाला आज दिवसभरात ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानासाठी बाहेर पडण्याचा उत्साह सकाळपासून कायम आहे. सकाळी नऊ वाजता हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात टक्के मतदान झाले ही टक्केवारी संथ असली तरी तापमानाने दिलासा दिल्यामुळे दिवसभरात मतदानाची टक्केवारी समाधानकारक राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. अद्याप अनुचित प्रकाराची कुठेही घटना पुढे आलेली नाही. शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे आठ मतदारसंघ येतात. त्यापैकी धारणी व मेळघाटातील आदिवासी रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याने आणि यंदा एकंदरच प्रचाराला वेळ कमी मिळाल्यामुळे येथील टक्केवारी जेमतेम राहील अशी शक्यता आहे. लग्नाची दाट तिथी असल्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांची सायंकाळी मतदानासाठी गर्दी होणार असल्याची चिन्हे आहेत. भाजप-सेना युतीचे आनंदराव अडसूळ काँग्रेस महा आघाडी समर्थित नवनीत राणा यांच्यात थेट लढत आहे. वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे व बसपाचे अरुण वानखडे आपल्याकडे किती मते वळवतात याचाही अंदाज राजकीय जाणकार घेत आहेत युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचे मुंबई येथील मतदार यादीत नाव असल्याने ते अमरावतीला मतदान करणार नाहीत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019