शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

पोलिसांच्या विनंती बदल्या रखडल्या

By admin | Updated: April 18, 2015 00:05 IST

पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत दोन वर्षापूर्वी झालेल्या विनंती बदल्या अद्यापर्यंत रखडल्या आहेत.

पोलीस अधीक्षक कार्यालयाची दिरंगाई : नवीन रुजू तरीही जुने जागेवरचअमरावती : पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत दोन वर्षापूर्वी झालेल्या विनंती बदल्या अद्यापर्यंत रखडल्या आहेत. नवीन कर्मचारी रुजू झाल्यावरही काही जुन्या कर्मचाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेच नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने गेल्या दोन वर्षापूर्वी काही कर्मचाऱ्यांच्या विनंतीवर बदल्या केल्या होत्या. दुसरीकडील कर्मचारी पदावर रुजू झाले आहेत मात्र, जुन्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात न आल्याने अद्याप ते कर्मचारी पोलीस अधीक्षक कार्यालयातच सेवा देत आहेत. असे १५ च्या जवळपास पोलीस कर्मचारी असल्याचे माहिती पोलीस सूत्रांनी आहे. बदली झालेले पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षकांना भेटतात मात्र, त्यांना कार्यमुक्त केल्या जात नाही. असे काही पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.पत्रकारांशी सवांद साधण्यात टाळाटाळअनेकदा पत्रकारांनी पोलीस अधीक्षक विरेश प्रभु यांच्याशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच मोबाईलवरही सपर्क करण्याचे प्रयत्न केला गेला. मात्र, ते सवांद साधण्यात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस अधीक्षक पत्रकारांशी सवांद साधण्यास जर टाळाटाळ करीत असेल तर, सामान्य जनतेचा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकला बदली तरीही कार्य अमरावतीतएका पोलीस कर्मचाऱ्यांची दोन वर्षापूर्वी नाशिकला बदली झाली. मात्र अद्यापर्यंत अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे ते पूर्वपदावर कार्यरत ठेवण्यात आले. अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर कर्मचाऱ्यांने दिली.