शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचार विभाग झाला पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:35 IST

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) विभागाकडून ग्राहकांना दिले जाणारे दूरध्वनी अथवा मोबाईलचे देयके आता ई-मेल किंवा मॅसेजद्वारे पाठविले जातील. १ जानेवारीपासून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात असून, दूरसंचार विभागाची वाटचाल पेपरलेसकडे सुरू झाल्याची माहिती बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक सुनीलकुमार अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : आॅनलाईनच मिळणार देयके, कागदी देयके बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) विभागाकडून ग्राहकांना दिले जाणारे दूरध्वनी अथवा मोबाईलचे देयके आता ई-मेल किंवा मॅसेजद्वारे पाठविले जातील. १ जानेवारीपासून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात असून, दूरसंचार विभागाची वाटचाल पेपरलेसकडे सुरू झाल्याची माहिती बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक सुनीलकुमार अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली.अग्रवाल यांनी ही ग्राहकांना नववर्षाची भेट असल्याचा दुजोरा दिला. यापुढे देयके ही बीएसएनएल मार्फत ग्रो. ग्रीन प्रकल्पाअंतर्गत ई- मेल आयडी नोंदणीकृत केले आहे. नोंदणीकृत ग्राहकांच्या ई-मेल आयडीवर पाठविली जाणार आहे. विशेष म्हणजे या देयकांमध्ये १० रूपयांची सुट मिळणार असल्याचे मुख्य लेखा अधिकारी विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.भारत सरकारच्या डिजिटल इंडिया ई-गव्हर्नन्स योजनेतंर्गत झाडे वाचविणे, पर्यावरणाची सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीकोणातून कागदी प्रिन्ट केलेली बीले सर्व ग्राहकांना जी अद्यापर्यत पोस्टामार्फत पाठविण्यात येत होती. ती आता बंद करण्याचा निर्णय दूरसंचार विभागाने घेतला आहे. त्यामुळे टेलिफोन ग्राहकांनी आपला ई-मेल आयडी गो. ग्रीन प्रकल्पांतर्गत नोंदणी करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.शासकीय व निमशासकीय कार्यालयासह आदींनी रेकॉर्ड करता कागदी बिल आवश्यक आहे. त्यांनी गो.ग्रीन मध्ये आपला ई-मेल आयडी नोंदणीकृत करून ई-मेलवर बिल प्राप्त करून घेण्याचे आवाहन बीएसएनएलने केले आहे. ग्राहकांनी मोबाईल क्रमांक बीएसएनएलकडे नोंदणीकृत करून घ्यावे, असे बीएसएनएलने कळविले आहे. माय बीएसएनएल अ‍ॅप डाऊनलोड करून देयकाबाबतचे विस्तृत विवरण ग्राहकांना कळणार असल्याचे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले. बीएसएनएलचे डीजीएम डी. बी. डांगे, पी.एम. धोबे, ए.डी. नांदूरकर उपस्थित होते.टेलिफोन नंबर सांगूनही भरता येणार देयकेछापील कागदी बिले यापुढे ग्राहकांना मिळणार नाही. त्याकरिता पोस्टमास्तर जनरल यांना बीएसएनएलने पत्राव्दारे मोबाईलवरून मॅसेजमधील टेलिफोन बिलाचे देयके स्वीकारावे अशा सूचना दिल्या आहेत. सर्व टेलिफोन ग्राहक बीएसएनएलच्या तसेच पोस्टाच्या सर्व बिल भरणा केंद्रात मोबाईलवरील संदेश दाखवून बिल भरू शकतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.