शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

काँग्रेसची भातकुली तहसीलवर धडक

By admin | Updated: December 1, 2014 22:47 IST

भकतकुली तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणी साठी सागमवारी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

अमरावती : भकतकुली तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणी साठी सागमवारी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.भातकुली तालुक्यात यंदा पेरणी योग्य पावसाठी झालेला अतिविलंब ,दुबार,तिबार पेरणी, तथा पावसाचे अनियमिततेमुळे झालेली नापिकी ,लक्षात घेता सन १९७२ पेक्षाही दुष्काळी परिस्थतीत गंभीर आहे अशातच भातकुली तालुक्यातील सर्वगावाची आणेवारी ५० पैसेचे आत आहे.सोयाबिनचे प्रति एकर ३० किलो उत्पन्न झाले .त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही .कापसाच्या पिकावरही मोठा प्रमाणात किडङ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे .अशा परिस्थितीत शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे त्यामुळे भातकुली तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करीत कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये, व ओलिताच्या शेतीला प्रति हेक्टर ५० हजार रूपये मदत दयावी अशा आशयाचे निवेदन भातकुली तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदाराना देण्यात आले .यावेळी तालुका अध्यक्ष मुक्कदर खा पठाण, हरिभाऊ मोहोड, जि प सभापती सरिता मकेश्र्वर, अनिरूध्द पटर्वधन, विकास इंगोले, बबन औगड, चंदु औघड, बाळासाहेब देशमुख, अ शहेजाद अ रशिद, शफीमुल्ला वाहगन मुल्ला , अजय मोहने, सचिन पाध्ये, शे नदीम शे हूसेन, प्रविण भुगुल, प्रभाकर राऊत, संजय खर्चान, सैय्यद मुबिन, रामकृष्ण कळसकर, उमेश बोपले विनायक उके , म गालीब , यांच्यासह कॉग्रेस कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते .