शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

काँग्रेसची भातकुली तहसीलवर धडक

By admin | Updated: December 1, 2014 22:47 IST

भकतकुली तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणी साठी सागमवारी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

अमरावती : भकतकुली तालुका सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणी साठी सागमवारी तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.भातकुली तालुक्यात यंदा पेरणी योग्य पावसाठी झालेला अतिविलंब ,दुबार,तिबार पेरणी, तथा पावसाचे अनियमिततेमुळे झालेली नापिकी ,लक्षात घेता सन १९७२ पेक्षाही दुष्काळी परिस्थतीत गंभीर आहे अशातच भातकुली तालुक्यातील सर्वगावाची आणेवारी ५० पैसेचे आत आहे.सोयाबिनचे प्रति एकर ३० किलो उत्पन्न झाले .त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही .कापसाच्या पिकावरही मोठा प्रमाणात किडङ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे .अशा परिस्थितीत शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे त्यामुळे भातकुली तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करीत कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये, व ओलिताच्या शेतीला प्रति हेक्टर ५० हजार रूपये मदत दयावी अशा आशयाचे निवेदन भातकुली तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदाराना देण्यात आले .यावेळी तालुका अध्यक्ष मुक्कदर खा पठाण, हरिभाऊ मोहोड, जि प सभापती सरिता मकेश्र्वर, अनिरूध्द पटर्वधन, विकास इंगोले, बबन औगड, चंदु औघड, बाळासाहेब देशमुख, अ शहेजाद अ रशिद, शफीमुल्ला वाहगन मुल्ला , अजय मोहने, सचिन पाध्ये, शे नदीम शे हूसेन, प्रविण भुगुल, प्रभाकर राऊत, संजय खर्चान, सैय्यद मुबिन, रामकृष्ण कळसकर, उमेश बोपले विनायक उके , म गालीब , यांच्यासह कॉग्रेस कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते .