शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाविरोधात प्रहार आक्रमक

By admin | Updated: August 18, 2015 00:22 IST

राज्य सरकारने शिफारस केलेल्या व केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावामधील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून देण्यात यावी ...

आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषणअमरावती : राज्य सरकारने शिफारस केलेल्या व केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावामधील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी प्रहारने आ. बच्चू कडू यांच्या नेतुत्वात सोमवारी एक दिवसीय उपोषण करून जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.राज्य शासनाने एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा, २४ जुलै २०१५ रोजी शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित असलेल्या गरीब लाभार्थी, भूमिहीन, विधवा, अपंगाना समाविष्ट करून योजनेचा लाभ द्यावा, शेतकऱ्यांना दोन रूपये किलोचे धान्य देण्या ऐवजी त्यांना अनुदान म्हणून रोख रक्कम देण्यात यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाकचेवरी समोर प्रहारने एक दिवसीय उपोषण करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान आंदोलन स्थळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर व तहसिलदार सुरेश बगळे यांनी प्रहारचे निवेदन स्विकारून सदर निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी आ. बच्चू कडू, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, शहराध्यक्ष धीरज जयस्वाल, चंदू खेडकर, जोगेंद्र मोहोड, मंगेश देशमुख, शंभु मालठाणे, प्रवीण हेंडवे, प्रवीण मुंदडा, बाळासाहेब वाकोडे, पिंटू टापरे, गजू भुगूल , रणजित खाडे, रवींद्र वैद्य, भारत उगले, प्रभाकर वानखडे, सोपान गोडबोले, अज्जु पठाण, राजू भिवगडे अविनाश सुरंजे भाष्कर मासोदकर, मनोज तसरे, दिनेश वसरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)