शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
3
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
4
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
5
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
6
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
7
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
8
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
9
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
10
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
11
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
12
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
13
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
14
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
15
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
16
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
17
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
18
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
19
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
20
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?

तणनाशकांमुळे संत्रा आंबिया बहराला गळती

By admin | Updated: August 13, 2014 23:34 IST

वरुड, मोर्शी पाठोपाठ पथ्रोट परिसरातही संत्रा उत्पादनकांसाठी प्रसिध्द आहे. संत्र्यासोबत केळीसुध्दा या परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. परंतु योग्य सल्ल्याशिवाय संत्र्यावर कीटकनाशके, रासायनिक खते,

समस्या : सल्ल्याशिवाय वापर ठरतोय घातकअरुण पटोकार - पथ्रोटवरुड, मोर्शी पाठोपाठ पथ्रोट परिसरातही संत्रा उत्पादनकांसाठी प्रसिध्द आहे. संत्र्यासोबत केळीसुध्दा या परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. परंतु योग्य सल्ल्याशिवाय संत्र्यावर कीटकनाशके, रासायनिक खते, तणनाशकांचा प्रमाणाबाहेर वापर केल्याने संत्र्यांच्या आंबिया बहराला गळती लागली आहे.बऱ्याचशा संत्रा बागांमध्ये तण व गाजर गवताची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. ते कापण्याकरिता मजुरांना अव्वाच्या सव्वा (२०० ते २५०) रुपये प्रत्येकी मजुरी द्यावी लागते. त्यातही कापणीकरिता मजूर मिळत नाही. त्यामुळे सोप्या व कमी खर्चाचा उपाय म्हणून शेतकरी पावसाळ्यात संत्राबागांवर तणनाशकांचा वापर करतात. यावर्षी ५० टक्के शेतकऱ्यांनी संत्रा बागेत तणनाशकांचा वापर केला. त्यामुळे या परिसरातील संत्राबागांमध्ये आंबिया बहराची मोठ्या प्रमाणात गळ होऊन गळलेल्या संत्र्यांचे शेतात ढिगारे लागलेले आहेत. दर तिसऱ्या दिवशी बागेतील गळलेली संत्री मजूर लाऊन शेताबाहेर उचलून फेकावी लागतात. त्यामुळे संत्र्याच्या बागा रिकाम्या होत आहेत. यावर्षी नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचा माग सोडला नाही. एप्रिल महिन्यात पथ्रोट परिसरातील काही भागांमध्ये गारपिटीचा फटका बसल्यामुळेसुध्दा संत्र्यांची गळती होत आहे. या परिणामांसाठी नैसर्गिक आपत्तीसोबत शेतकऱ्यांचे अज्ञानही कारणीभूत ठरले आहे. त्यातच संत्रा बागांमध्ये मृग बहराचीसुध्दा फूट झालेली नसल्याकारणाने कर्जबाजारी झालेला शेतकरी संकटात सापडलेला आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता नवनवीन तंत्रज्ञान व उपाययोजना राबविल्या जातात. कोणत्या महिन्यात कोणत्या पिकावर कोणते खत, कीटकनाशक वापरावे यांची माहिती कृषी विभागातर्फे मोबाईलव्दारा शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.