शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा गळती, शंखीचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:01 IST

दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील शेतकरी मागणी करीत होते. यात यावर्षी शंख गोगलगायनेसुद्धा कहर माजविला होता. यांच्यामुळे राज्यमंत्री बचू कडू यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.

ठळक मुद्देबच्चू कडू : बांधावर पाहणी, उपाययोजना सुचविण्याचे कृषी विभागाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात होत असलेली संत्रा गळती, शंख किड्यांच्या प्रादुभार्वामुळे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी अधिकारी व तलाठी यांच्यासोबत वणी बेलखेडा येथील शिवारात प्रत्यक्ष पाहणी केली.दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील शेतकरी मागणी करीत होते. यात यावर्षी शंख गोगलगायनेसुद्धा कहर माजविला होता. यांच्यामुळे राज्यमंत्री बचू कडू यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.तसेच या नुकसान वर तात्काळ उपाययोजना करून व दोन्ही बाबतीत सर्वे करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी तसेच शेतकरी व कृषी अधिकारी यांच्यात कमिटी तयार करून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढावा असे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. यावेळी कृषी उपविभागीय अधिकारी सातपुते तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, तलाठी मातकर सह प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, प्रफुल्ल नावघरे, प्रदीप बंड, सुनील मोहोड, अमोल शेळके मंगेश शेळके व वणी बेलखेडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूagricultureशेती