शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

जिल्ह्यातील सव्वाशे हेक्टर जमिन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

पान ३ अमरावती : ऊर्ध्व वर्धा धरणातील शिल्लक कोट्यातील पाणी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश ...

पान ३

अमरावती : ऊर्ध्व वर्धा धरणातील शिल्लक कोट्यातील पाणी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्याने जिल्ह्यातील सव्वाशे हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

ऊर्ध्व वर्धा धरणातील कोटा शिल्लक असूनही

सव्वाशे हेक्टर जमिनीवरील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पाणी तात्काळ शेतकरी बांधवांना उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्यमंत्री कडू यांनी निर्देश दिले. त्यामुळे १२५ हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातील वर्धा जिल्ह्यासाठी पाणीसाठा शिल्लक ठेवला आहे. परंतु, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी येत नव्हती. त्यामुळे पाण्याचा कोटा शिल्लक राहत आहे. दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील १२५ हेक्टर जमिनीवर सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. याबाबत शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री कडू यांच्याकडे दाद मागितली. त्यानुसार राज्यमंत्र्यांनी ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पाणी उपसा करू देण्याची परवानगी देण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे १२५ हेक्टर जमिनीवरील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.