शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आता पालकही घेणार पोषण आहाराची चव

By admin | Updated: December 2, 2015 00:20 IST

शालेय पोषण आहाराबाबत तक्रारींचा ओघ वाढत आहे. यासंबंधित गावखेड्यातील पालकच पोषण आहाराचा दर्जा ठरविणार आहेत.

दर्जा सुधारणार : अंमलबजावणीस सुरुवातअमरावती : शालेय पोषण आहाराबाबत तक्रारींचा ओघ वाढत आहे. यासंबंधित गावखेड्यातील पालकच पोषण आहाराचा दर्जा ठरविणार आहेत. या उपक्रमाची मंगळवार १ डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शाळांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणीसुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा पाहण्यासाठी आता पालकांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक शाळेत दररोज एक पालक मुलासोबत पोषण आहार घेतील. मोबाईलवरून एसएमएसद्वारे संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्याला आहाराचा दर्जा सांगतील. ज्या शाळांतील आहाराबाबत पालकांच्या तक्रारी आल्यात त्या पुरवठादाराला मालाचे पैसे देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.प्रत्येक शाळेतील पालकांचे दररोज आलेले एसएमएस एकत्रित करुन त्या शाळात पुरवठा होणाऱ्या आहारासंदर्भात अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे.शाळांमधून दिल्या जाणाऱ्या आहारांमध्ये सातत्य नसल्याची ओरड आणि त्याचबरोबर तांदूळ आणि अन्य कडधान्य निकृष्ठ दर्जाचे असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमिवर शिक्षण विभागाने ही अनियमितता रोखण्यासाठी पालकांची मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)