शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता पालकही घेणार पोषण आहाराची चव

By admin | Updated: December 2, 2015 00:20 IST

शालेय पोषण आहाराबाबत तक्रारींचा ओघ वाढत आहे. यासंबंधित गावखेड्यातील पालकच पोषण आहाराचा दर्जा ठरविणार आहेत.

दर्जा सुधारणार : अंमलबजावणीस सुरुवातअमरावती : शालेय पोषण आहाराबाबत तक्रारींचा ओघ वाढत आहे. यासंबंधित गावखेड्यातील पालकच पोषण आहाराचा दर्जा ठरविणार आहेत. या उपक्रमाची मंगळवार १ डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शाळांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस जोडणीसुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा पाहण्यासाठी आता पालकांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक शाळेत दररोज एक पालक मुलासोबत पोषण आहार घेतील. मोबाईलवरून एसएमएसद्वारे संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्याला आहाराचा दर्जा सांगतील. ज्या शाळांतील आहाराबाबत पालकांच्या तक्रारी आल्यात त्या पुरवठादाराला मालाचे पैसे देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.प्रत्येक शाळेतील पालकांचे दररोज आलेले एसएमएस एकत्रित करुन त्या शाळात पुरवठा होणाऱ्या आहारासंदर्भात अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे.शाळांमधून दिल्या जाणाऱ्या आहारांमध्ये सातत्य नसल्याची ओरड आणि त्याचबरोबर तांदूळ आणि अन्य कडधान्य निकृष्ठ दर्जाचे असल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमिवर शिक्षण विभागाने ही अनियमितता रोखण्यासाठी पालकांची मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)