शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पोलिसांच्या अर्थकारणामुळेच कारवाई नाही

By admin | Updated: July 2, 2016 00:17 IST

अनेक खासगीे बसेसने पंचवटी व पीडीएमसी कॉलेज चौकात शिरकाव केला, हे नियमबाह्य आहे.

नागरिकांचा सवाल : अपघात झाल्यास जबाबदार कोण ?अमरावती : अनेक खासगीे बसेसने पंचवटी व पीडीएमसी कॉलेज चौकात शिरकाव केला, हे नियमबाह्य आहे. यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून बसेस शिरल्यावरही कारवाई होत नाही. याला बस मालकच्यावतीने पोलिसांना महिन्याकाठी मिळत असलेले अर्थकारणच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. यामुळे या मार्गावर मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील पंचवटी चौकात अनेक कंपनीच्या खासगी बसेस नियमबाह्य प्रवासी वाहतूक करतात. मागील दोन वर्षांपूर्वी या बसेस तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून शहराबाहेर काढल्या होत्या. पण अनेक महिन्यांपासून या बसेसने अवैधरीत्या शहरात शिरकाव केला असून येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे त्या दिवसभर उभ्या राहतात. इतर वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. यापूर्वी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी यामध्ये कोण दोषी आहे, ते तपासण्यात येईल व आरटीओची काय भूमिका आहे. या संदर्भात विचारणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पण पाच दिवस होऊनही कुठलीच कारवार्इंची दिशा ठरली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. पोलीस आयुक्त जर गाडगेनगर वाहतूक पोलिसांना पाठीशी घालत असतील तर सामान्य जनतेने न्याय कुणाजवळ मागावा व हा प्रश्न कसा निकाली निघेल असे नागरिक आता बोलू लागले आहे. (प्रतिनिधी)आरटीओचे अधिकारीही निष्क्रीय नियमांचे उल्लंघन करुन नियमबाह्य प्रवासी वाहतूक खाजगी बसेस करीत असतील तर आरटीओच्या अधिकाऱ्यांनाही कारवाई करण्यांचा अधिकार आहे. या बसेस ला परवाना आहे. की नाह पार्र्सींग कठली आहे. परवाना नुतनीकरण केला आहे की नाही यासंदर्भात कारवाई करायला पाहिजे पण असे होत नाही ? त्यामुळे या खाजगी बसेसच्या चालकांवर कारवार्इंचा बडगा केव्हा उगारणार असा प्रश्न पडत आहे. खाजगी बसेस शहरात नियमबाह्य शिरल्या असतील व नियमांचे उल्लंघन करीत असतील तर त्याच्यांवर कारवाई करण्यात येईल. - श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी