शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

नेरपिंगळाई; आखदवाडा शिवारातील शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST

सन २०१९ - २०२०मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा झाडे, तूर सोयाबीन, कपाशी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

सन २०१९ - २०२०मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा झाडे, तूर सोयाबीन, कपाशी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. यात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असताना मौजे आखदवाडा, लिहिदा, वाठोडा, पुसला, बह्यणपूर, नेरपिंगळाई या भागातील शेकडो शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना मदत मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते विलास आमले यांच्या नेतृत्त्वात मौशीचे तहसीलदार आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन मदतीची मागणी केली आहे. शेतकरी दरवर्षी काहीना काही संकटाना तोंड देऊन शेती उभी करतो. परंतु कधी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि वन्यप्राणी या संकटात शेती उद्ध्वस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान होते. शेतकरी संकटात सापडतो आणि चिंताग्रस्त होतो आणि यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढते. यासाठी शासनाने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली तर शेतकरी संकटातून सावरू शकतो. ही मदत मिळावी, यासाठी विश्वनाथ आमले, विलास आमले, विनोद राऊत, अंबादास राऊत, राजेंद्र राऊत, अशोक आकोलकर, अजय खंडारकर, संजय माहोरे, कलीम पठाण, सुहास पांडे, रामदास बावने, जनार्दन माहोरे या शेतकऱ्यांनी निवेदने देऊन नुकसानभरपाईची मागणी केली.