शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पाणी शुध्दीकरणाची गरज

By admin | Updated: April 15, 2015 00:12 IST

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांसाठी..

अमरावती : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य शासकीय प्रयोगशाळा व पाच उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये मान्सूननंतरच्या पाणी स्त्रोताच्या नमुन्यांची रासायनीक तपासणी करण्यात आलीे. त्यामध्ये प्रयोगशाळांत ४ हजार ५२८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आल्यावर ४ हजार २५ नमुने परमिसेबल मर्यादेवर आढळून आलेत. त्यातच ३ हजार ९१७ पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेट रसायनाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. अन्य पाणी नमुन्यांमध्ये २७ फ्लोराईड, २९५ लोह, ११६ टिडीएस, ९० अल्कोनिटी, ४९ पीएच (अ‍ॅसिडीक), १० टरबिरीटी, १५ नमुन्यामध्ये क्लोराईड असल्याचे आढळून आले.हे सर्व रासायनीक द्रव्य मानवी शरीरासाठी घातक ठरणारे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याविषयी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची योग्य तपासणी करून पाणी स्त्रोत्र शुध्द ठेवण्याची गरज आहे. खतांच्या वापरामुळे पाण्यात रासायनिक द्रव्यशेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या खंतामध्ये विविध रासायनिक पदार्थ असतात. ते शेतीसाठी वापरण्यात आल्यावर जमिनीतील पाण्यात मिसळतात. गुराढोरांच्या गोठ्यातून बाहेर निघणारे मलमुत्रसुध्दा जमिनीतील पाण्यात मिसळतात. हे रासायनिक द्रव्य असलेले दूषित पाणी विविध पाण्यांच्या स्त्रोतांमध्ये आढळून येत आहे.