शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
5
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
6
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
7
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
8
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
9
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
10
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
11
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
12
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
13
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
14
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
15
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
18
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
19
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
20
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...

मालटेकडीहून दूरदर्शन केंद्र हलविले

By admin | Updated: August 12, 2014 23:28 IST

अमरावतीच्या मालटेकडीवर ३० वर्षांपूर्वी सुरु झालेले दूरदर्शन केंद्र आता आकाशवाणी केंद्रात समाविष्ट करण्यात आले आहे. दीड महिन्यांपासून यंत्र सामुग्री हलविण्याचे काम सुरु आहे.

आकाशवाणी केंद्रात समावेश : ३० वर्षांनंतर हक्काची जागाराजेश जवंजाळ - अमरावतीअमरावतीच्या मालटेकडीवर ३० वर्षांपूर्वी सुरु झालेले दूरदर्शन केंद्र आता आकाशवाणी केंद्रात समाविष्ट करण्यात आले आहे. दीड महिन्यांपासून यंत्र सामुग्री हलविण्याचे काम सुरु आहे.८ सप्टेंबर १९८४ साली केंद्रीय प्रसारण मंत्री वसंतराव साठे यांच्या हस्ते मालटेकडीवर (शिवटेकडी) दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी उषाताई चौधरी, सुरेंद्र भुयार, यशवंतराव शेरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दूरदर्शनचा दर्शकवर्ग काही दिवसांपूर्वीपर्यंत मोठ्या प्रमाणात होता. २५ ते ३० किलो मिटर पर्यंत दूरदर्शन केंद्राची रेंज मिळावी, यासाठी हे केंद्र उंच टेकडी असलेल्या मालटेकडीवर सुरु करण्यात आले होते. येथे महापालिकेच्या इमारतीत केंद्र सुरु करण्यात आले होते. दरम्यान केंद्र शासनाच्या प्रसार भारती विभागाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात आकाशवाणी केंद्र सुरु केले. आकाशवाणी व दूरदर्शन केंद्राचे एकाच इमारतीत विलिनीकरणाचा निर्णय प्रसार भारतीने घेतल्याने मालटेकडी येथून हे केंद्र आकाशवाणी केंद्रात हलविण्याची प्रक्रिया २६ जून पासून सुरु करण्यात आली आहे. काही यंत्र सामूग्री अद्याप मालटेकडीच्या केंद्रातच असून ही सामुग्री हलविण्याचे काम सुरु आहे.सध्या दूरदर्शनचे प्रसारण आकाशवाणी केंद्रातून होत आहे. या केंद्रातून २५ ते ३० किलो मिटर अंतरापर्यंत दूरदर्शनच्या प्रसारणाची व्याप्ती आहे. सकाळी ६ ते रात्री १ वाजतापर्यंत न्युज चॅनल व चोवीस तास सह्याद्री व राष्ट्रीय चॅनल सुरु आहे. दूरदर्शन केंद्रात प्रसारणासाठी सात अधिकारी-कर्मचारी तीन पाळीत कार्यरत आहेत. हे तांत्रिक कर्मचारी आहेत.