शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव तालुक्याला सर्वाधिक मदत

By admin | Updated: January 21, 2017 00:11 IST

अत्यल्प पावसामुळे खरीप २०१५ हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

खरीप २०१५ मधील कपाशी, सोयाबीनचे नुकसान : सर्व तालुक्यांना निधी वाटपअमरावती : अत्यल्प पावसामुळे खरीप २०१५ हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी जिल्हा प्रशासनाला १०९ कोटी ३६ लाखांचा निधी गुरुवारी सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आला. यात सर्वाधिक १७ कोटी ५४ लाखांची मदत नांदगाव खंडेश्वर तालुक्याला देण्यात येणार आहे.खरीप २०१५ मधील पिकांचे अपुऱ्या पावसामुळे नुकसान झाले होते व जिल्ह्याची पैसेवारी ४३ पैसे होती व जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत न करता पीक विमा मंजूर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदतीचा निर्णय २ मार्च २०१५ ला घेतला. मात्र २०१७ चा खरीप हंगाम संपूनही मदत मिळाली नाही. आता हा निधी गुरूवारी सर्व तहसीलदारांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केला आहे. २९ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून हा निधी वाटपाची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही मदत शेतकऱ्यांना रोखीने न देता थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे व ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते नाही त्या शेतकऱ्यांचे जनधन योजनेखाली झीरो बॅलेन्स खाते उघडून त्या खात्यामध्ये ही मदत जमा करण्यात येणार आहे व मदतीमधून कोणतीही शासकीय थकीत वसुली करण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. निधी वाटपासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे धनादेश न काढता बँकनिहाय व गावनिहाय शेतकऱ्यांकरिता एकत्रित रकमेचा धनादेश बँकेत जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)- तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईशेतकऱ्यांच्या मदतीचा निधी कोषागारातून आहरीत करून तो बँकेमध्ये पडून राहिल्यास हा तात्पुरता अपहार समजून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. मदत वाटपाचा आढावा घेण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. बीडीओ उपाध्यक्ष व नायब तहसीलदार हे समितीचे सचिव राहणार आहेत.