शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

राज्यमंत्र्यांची घर बांधकाम परवानगी घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

करजगाव : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात बोलताना आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंचाकडून बांधकाम ...

करजगाव : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात बोलताना आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंचाकडून बांधकाम परवाना मिळणार, अशी घोषणा केली असून सध्या ती हवेतच आहे.

तत्कालीन भाजप सरकारने घेतलेला निर्णय आता रद्द करून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची घोषणा ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्दबातल केले आहे. बांधकाम परवाना शासन निर्णय असल्याची घोषणा केलेली आहे. घर बांधकाम परवानगी फडणवीस सरकारने ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन नगररचना विभागाकडे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नगर रचना विभागाकडे दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बांधकाम परवानगीसाठी अडचणी येत होत्या. हेलपाटे मारावे लागत होते. नगर रचना विभाग खाबुगिरीमुळे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीसुद्धा विरोध केला होता याची दखल घेऊन फडणवीस सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागातील बांधकामांना परवानगी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना होता. परंतु सरकारने हा अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नगर रचना विभाग आणि ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय बांधकाम परवाना काढावा लागत होता आणि त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत होती. परवानगी मिळवण्यासाठी बांधकाम परवाना आवश्यक असल्याने बांधकाम परवाना मिळवन्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे अधिकार दिल्याची घोषणा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे आता इथून पुढे ग्रामीण भागात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंच बांधकाम परवाना मिळणार, अशी घोषणा केली असून सध्या ती हवेतच आहे. कारण घोषणा करून दोन महिने झाली. अद्याप शासस्तरावरून ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना शासणादेश प्राप्त न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नगर रचना विभागाकडे चकरा माराव्या लागत आहे.

कोट

ग्रामीण भागातील घर बांधकाम परवानगी देण्याबाबतचा शासानादेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अद्याप हा अधिकार नगर रचना विभागाकडे आहे.

- डॉ.प्रफुल्ल भोरखडे.

गटविकास अधिकारी, पंचायत समिती चांदूरबाजार