शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांची घर बांधकाम परवानगी घोषणा हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

करजगाव : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात बोलताना आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंचाकडून बांधकाम ...

करजगाव : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात बोलताना आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंचाकडून बांधकाम परवाना मिळणार, अशी घोषणा केली असून सध्या ती हवेतच आहे.

तत्कालीन भाजप सरकारने घेतलेला निर्णय आता रद्द करून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची घोषणा ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्दबातल केले आहे. बांधकाम परवाना शासन निर्णय असल्याची घोषणा केलेली आहे. घर बांधकाम परवानगी फडणवीस सरकारने ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन नगररचना विभागाकडे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नगर रचना विभागाकडे दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बांधकाम परवानगीसाठी अडचणी येत होत्या. हेलपाटे मारावे लागत होते. नगर रचना विभाग खाबुगिरीमुळे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीसुद्धा विरोध केला होता याची दखल घेऊन फडणवीस सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागातील बांधकामांना परवानगी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना होता. परंतु सरकारने हा अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नगर रचना विभाग आणि ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय बांधकाम परवाना काढावा लागत होता आणि त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत होती. परवानगी मिळवण्यासाठी बांधकाम परवाना आवश्यक असल्याने बांधकाम परवाना मिळवन्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे अधिकार दिल्याची घोषणा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे आता इथून पुढे ग्रामीण भागात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून ग्रामसेवक आणि सरपंच बांधकाम परवाना मिळणार, अशी घोषणा केली असून सध्या ती हवेतच आहे. कारण घोषणा करून दोन महिने झाली. अद्याप शासस्तरावरून ग्रामपंचायत व पंचायत समिती यांना शासणादेश प्राप्त न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय स्थित नगर रचना विभागाकडे चकरा माराव्या लागत आहे.

कोट

ग्रामीण भागातील घर बांधकाम परवानगी देण्याबाबतचा शासानादेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अद्याप हा अधिकार नगर रचना विभागाकडे आहे.

- डॉ.प्रफुल्ल भोरखडे.

गटविकास अधिकारी, पंचायत समिती चांदूरबाजार