शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मेळघाटातील रुग्णांना ‘रेफर टू अमरावती’चे ग्रहण संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST

श्यामकांत पाण्डेय धारणी : मेळघाटातील जनतेला स्वातंत्र्याचा ७४ वर्षांनंतर आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ६० वर्षांनंतरसुद्धा प्राथमिक सुविधेपासून ...

श्यामकांत पाण्डेय

धारणी : मेळघाटातील जनतेला स्वातंत्र्याचा ७४ वर्षांनंतर आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ६० वर्षांनंतरसुद्धा प्राथमिक सुविधेपासून वंचित राहावे लागते आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे गोरगरीब आदिवासी जनतेला लहानसहान अपघात, जखमा, आजारावरील उपचारासाठीही १५० किमी अंतरावरील अमरावती मुख्यालयात पाठविले जाते. त्यामुळेच तालुक्यातील जनता शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडे जाण्याऐवजी आजाराच्या निवारणासाठी परिहारकडे धाव घेत असल्याचे चित्र आजही कायम आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये कागदोपत्री सर्व काही आलबेल असल्याचे दाखविले जात असले तरी मोठ्या इमारतीव्यतिरिक्त अंतर्गत व्यवस्था मात्र ईश्वराच्या मर्जीवरच असल्यामुळे लोकांचा आरोग्य विभागावर विश्वास आजही बसलेला नाही. सध्या मेळघाटात धारणीत उपजिल्हा रुग्णालय असून, तेथे ५० खाटांची व्यवस्था आहे. प्रत्येकी १५ किमी अंतरावर एक याप्रमाणे सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, प्रत्येक दहा किमी अंतरावर १२ उपकेंद्रे आहेत.