शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

तुरुंगातही मावेना कार्यकर्ते

By admin | Updated: December 13, 2015 00:14 IST

१९८६ च्या डिसेंबरमधील गोष्ट. ७ ते १२ डिसेंबरपर्यंत शरद जोशींनी आंदोलनाची हाक दिली.

जगदीश नाना बोंडे : आठवणींचे वादळअमरावती : १९८६ च्या डिसेंबरमधील गोष्ट. ७ ते १२ डिसेंबरपर्यंत शरद जोशींनी आंदोलनाची हाक दिली. कापसासाठी लाखो पोशिंदे रस्त्यावर उतरले. राज्याच्या विविध ठिकाणची कारागृहे शेतकरी, शेतमजुरांनी हाऊसफुल्ल झाली. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त. मुंगीलाही पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, अशी स्थिती. वर्धा जिल्ह्यातील वरूड रेल्वे स्टेशन ‘लामबंद’! सारे काही झुगारून गनिमी काव्याने तब्बल ४० हजार लोक १२ डिसेंबरला येथे पोहोचले. आता पोलीस लाठीमार करणार, अशी स्थिती. अंगावर काटाही उमटला. मात्र साहेबांच्या नेतृत्वापुढे नमते घेऊन सर्वांनाच जेलमध्ये टाकण्यात आले आणि त्या दिवसापासून शरद जोशींशी वैचारीक संबंध जुळलेत ते आजतागायत. शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून अमरावती तथा विदर्भाचे नेतृत्व म्हणून पुढे आलेले जगदिश नाना बोंडे सांगत होते. त्यांच्या आठवणींचे वादळच इतके व्यापक की ते शमतच नाही.‘शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळविणे, हा माझा श्रमसिद्ध हक्क आहे’, अशी हृदयभेदी घोषणा शरद जोशी यांनी १९८४ ला अमरावतीमध्ये झालेल्या लाखोंच्या सभेत केली. त्यानंतर शेतीचे अर्थकारण समजायला लागले, अशी आठवणही शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख असलेल्या जगदीश नाना बोंडे यांनी सांगितली. (प्रतिनिधी)