शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

मराठी साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे

By admin | Updated: March 1, 2016 00:14 IST

मराठी भाषा आणि साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे.

श्रीपाल सबनीस : विद्यापीठात मराठी राजभाषा दिन उत्साहात अमरावती : मराठी भाषा आणि साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी लेखकांनी साहित्याची निर्मिती करताना त्याचे भान ठेवावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात 'मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू विलास सपकाळ, मराठी विभागप्रमुख तथा वाङ्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता मनोज तायडे, हेमंत खडके उपस्थित होते. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समोर नेमके कुठले प्रश्न आहेत, हे लक्षात घेऊन मराठी प्रतिभासंपन्न कशी होईल, यासाठी उद्योन्मुख साहित्यकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. केवळ राजकीय लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न न होता सामाजिक व आर्थिक लोकशाही टिकवण्याचीसुद्धा गरज आहे. यादृष्टीने मराठी साहित्यकांनी विचार करावा, असे सबनीस यांनी सांगितले. शोधनिबंध व संशोधनाच्या माध्यमातून मराठी भाषा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावी आणि विद्वानांनी नेहमी जागृत राहून कार्य करावे, असे सपकाळ यांनी अधोरेखित केले. यावेळी प्रथम आल्याबद्दल व सुवर्णपदके प्राप्त केल्याबद्दल मराठी विभागाची विद्यार्थिनी शीतल सुरेंद्र तायवाडे हिचा, बार्टीतर्फे मनोज तायडे यांचे पुस्तक पुनर्मुद्रित केल्याबद्दल सत्कार झाला. प्रास्तविक मनोज तायडे यांनी, संचालक हेमंत खडके व आभार प्रणव कोलते यांनी मानले. कार्यक्रमाला सबनीस, सतीश तराळ, सोनपेठकर, बी.जी. खोब्रागडे, कुमार बोबडे, शरद जोध, अण्णा वैद्य, वैशाली गुडधे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.