शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

लोकसभा पराभवावर मंथन, विधानसभा निवडणुकीवर लक्ष

By admin | Updated: July 27, 2014 23:31 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांचा पदग्रहण समारंभ रविवारी येथे पार पडला. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभा पराभवावर मंथन तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या

राष्ट्रवादीची बैठक : निर्धार मेळाव्याची तयारीअमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांचा पदग्रहण समारंभ रविवारी येथे पार पडला. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभा पराभवावर मंथन तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कशी वाढेल याविषयी लक्ष वेधले.स्थानिक पंचवटी चौक नजीकच्या बाबासाहेब वऱ्हाडे मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. वऱ्हाडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर पहिल्यांदाच तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष व काही विशेष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय भैसे यांनी मागील चार वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या घडामोडींबाबत माहिती दिली. राजीनामा हा वैयक्तिक कारणामुळे दिला असून कोणीही जिल्हाध्यक्ष ४ वर्षांपेक्षा अधिक काळ या पदावर काम करू शकत नाही, अन्यथा त्याचा ‘भेजा फ्राय’ होते असे ते म्हणाले. शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे हे पदाधिकाऱ्यांचे काम आहे. लोकसभा निवडणुकीत कशामुळे पराभव झाला या खोलात न जाता येत्या विधानसभा निवडणुकीत अधिक संख्येने राष्ट्रवादीचे आमदार कसे बनतील याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन करुन राष्ट्रवादीतीली अंतर्गत कलह कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.शरद तसरे यांनी राष्ट्रवादी स्थापनेपासून आपण शरद पवार यांच्याशी जुडलो आहे. आपण कधीही कोणाच्या विरोधात जात नसताना माझा का विरोध केला जातो, असा प्रश्न या बैठकीत उपस्थित केला. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाचे संघटन मजबूत होते. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्वसामान्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारीसुद्धा ठेवावी, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शरद तसरे, नवनीत राणा, आमदार रवी राणा, तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय भैसे, विजय काळे, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष मेघा हरणे, नीलिमा महल्ले, संगीता ठाकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन हिवसे, गणेश रॉय, गजानन रेवाळकर, अरुण गावंडे, बाबुराव बेलसरे, आरीफ हुसैन, चंद्रशेखर देशमुख, श्रीपाल पाल, रवींद्र गायगोले आदींची उपस्थिती होती.