शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

बँकांना मागविली पीक विम्याच्या यादी

By admin | Updated: June 28, 2016 00:15 IST

जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०१५ करिता पीक विमा काढला होता, त्यांना पीक विम्याची मदत मिळणार आहे.

बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या सूचना : शेतकऱ्यांना दुष्काळाची मदतअमरावती : जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०१५ करिता पीक विमा काढला होता, त्यांना पीक विम्याची मदत मिळणार आहे. परंतु ज्या शोकऱ्यांनी विमा काढला नव्हता त्यांनादेखील कापूस व सोयाबीन पिकांसाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात शासन मदत देणार आहे. परंतु विमा न काढलेले शेतकरी कोणते हे ओळखण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांची यादी जिल्हा प्रशासनाने बँकांना मागविली आहे. कमी पावसामुळे उद्भवणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळापासून पिकांना होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई मिळावी, मागील वर्षी जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार ४९२ शेतकऱ्यांनी १ लाख ४१ हजार ७९ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी २८ कोटी ९ लाखांचा भरणा केला. यापैकी १ लाख २ हजार ९०५ शेतकऱ्यांना ८७ कोटी ४७ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार या शेतकऱ्यांची यादी सर्व बँकांनी तहसीलदारांना द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ज्यांनी विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या निम्म्या प्रमाणात मदत शासन देणार आहे. (प्रतिनिधी)