शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

३० आॅगस्टपर्यंत हलका, मध्यम पाऊस पडणार

By admin | Updated: August 28, 2016 00:02 IST

पावसाने अतिवृष्टीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, ७ आॅगस्टनंतर दांडी मारल्यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे.

अंदाज : २१ दिवसांपासून पावसाची दडीअमरावती : पावसाने अतिवृष्टीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, ७ आॅगस्टनंतर दांडी मारल्यामुळे असह्य उकाडा निर्माण झाला आहे. आता पुन्हा हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, आंध्रप्रदेश किनारपट्टीवर व पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणि ८ किमी. उंचीवर चक्राकार वारे आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर ९०० मिटर उंचीवर चक्राकार वारे आहेत. दक्षिण राजस्थानवर आणि मध्यप्रदेशावरही चक्राकार वारे असून कर्नाटक किनार पट्टीवर ते केरळ कमजोर द्रोणीय स्थिती आहे. कमी दाबाचे क्षेत्र हे दक्षिणेकडून पश्चिमेकडे सरकत आहे. या स्थितीमुळे २८ आॅगस्टला बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, २९ आणि ३० आॅगस्टला बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारतात २ सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुन्हा पावसाची वातारवण तयार होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान तज्ज्ञांने शनिवारी बऱ्याच ठिकाणी हलका किंवा मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. (प्रतिनिधी)हवेतील आर्द्रतेमुळे उकाळापाऊस ओसरल्यानंतर उन्हाचा तडाखा सुरु झाला. त्यातच वातावरण हवेचे प्रमाण कमी झाले. तापत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले. त्यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे. या आर्द्रतेमुळे गर्मी वाढल्याने उकाळा निर्माण झाला आहे. हा उकाळा आता असह्य होऊ लागला असून अनेकांनी तर थंड हवेकरिता कुलर सुध्दा काढल्याचे चित्र शहरात आढळून आले आहे.