शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

चला... चिमण्यांना वाचवू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:49 IST

मोबाइल अन् संगणक युगात पहाटे चिवचिवाटाने जागे करणाऱ्या चिमण्या कालबाह्य झाल्यागत आहे.

इंदल चव्हाण ।आॅनलाईन लोकमतअमरावती : मोबाइल अन् संगणक युगात पहाटे चिवचिवाटाने जागे करणाऱ्या चिमण्या कालबाह्य झाल्यागत आहे. चहुबाजूला काँक्रीटीकरण झाल्यामुळे चिमण्यांचे वास्तव्य संपुष्टात आले असले तरी टीटीनगर मात्र त्याला अपवाद ठरले आहे. आजही येथील नागरिकांची पहाट पक्ष्यांच्या चिवचिवाटाने उजाडते. पक्ष्यांना जगण्याच्या दृष्टिकोनातून वातावरणाची निर्मिती करायची आहे, ज्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढीस मदत होणार आहे.स्थानिक अभियंता कॉलनी परिसरातील टीटीनगरात पक्षिमित्र वैभव ठाकरे हे पक्ष्यांना रोज खाद्य व पाणी पुरविण्याचे कार्य करतात. येथे पक्ष्यांना पोषक वातावरण निर्मित होत असल्याने त्यांच्या घरासमोरील कडुनिंब, काटेरी झाडांवर व तारेवर पक्ष्यांचे थवे दिसून येतात. त्यांच्या प्रेरणेने परिसरातील नागरिकांनाही पक्ष्यांबद्दल आकर्षण वाढत असल्याने ठिकठिकाणी पाण्याची भांडी, घरटी ठेवली जातात. या परिसरात चिमण्यांचा वावर दिसून येतो.पर्यावरण संतुलनात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाचीमानवाच्या स्वार्थापोटी जंगलाचा ऱ्हास होऊन पर्यावरणात बदल झाले आहे. सुप्रसिद्ध भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ आइनस्टाइन यांनी संशोधनात मांडल्याप्रमाणे, पाणी आहे म्हणून झाडं नव्हेत, तर झाडं आहेत म्हणून पाणी आहे. पक्ष्यांनाही वृक्षांची गरज असते, तर पर्यावरण संतुलानासाठी पक्षी संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे यातील साम्य अनिवार्य आहे.सर्वांनी दाखवावी भूतदयाप्रत्येक सूक्ष्म जीवही अन्नसाखळीतील घटक असल्याने त्यांचे अस्तीत्व अबाधित राखण्याचे कार्य माणसांना करावयाचे आहे. त्यामुळे सर्वांनी भूतदया दाखवित चिमण्यांचा बचाव करणे आवश्यक आहे.प्रत्येक नागरिकाने घरोघरी दाणा-पाण्याची सुविधा केल्यास पक्ष्यांना या दिवसांत आधार मिळेल. पक्षी वाचविणे काळाची गरज समजून प्रत्येकांनी या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे.- वैभव ठाकरे, पक्षिमित्र