शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

वीज देयकांमध्ये एलबीटी; ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: March 27, 2015 00:05 IST

उच्च न्यायालयाच्या दर्जाचा अधिकार असलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर पाच जिल्ह्यांतील अनेक विद्युत ग्राहकांच्या प्रकरणांची सुनावणी झाली.

अमरावती : उच्च न्यायालयाच्या दर्जाचा अधिकार असलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर पाच जिल्ह्यांतील अनेक विद्युत ग्राहकांच्या प्रकरणांची सुनावणी झाली. अनेक तक्रारकर्त्यांनी यावेळी आयोगासमोर अभ्यासपूर्ण, मुद्देसुद माहिती सादर केल्याने वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. सामान्य वीज ग्राहकांच्या देयकांमध्ये नियम धाब्यावर बसवून २ टक्के एलबीटी जोडून बेकायदेशिर वसुली केली. यातून अमरावतीकरांची वीज वितरण कंपनीने फसवणूक केल्याचा सूर सुनावणीदरम्यान उमटला. त्यामुळे सुनावणीदरम्यान उपस्थित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची प्रचंड गोची झाली होती. गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर वीज ग्राहक तक्राकर्त्यांची प्रकरणे सुनावणीसाठी सादर करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष चंद्रा अय्यंगार, सदस्य दीपक लाड, अजिज खान, प्रिंसीपल सेक्रेटरी अश्विन कुमार, महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, अधीक्षक अभियंता संजय ताकसांडे, दिलीप भूगल आदी उपस्थित होते. आयोगाने वीज तक्रारकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पाच जिल्ह्यातील तक्रारकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेवक बबन रडके, ग्राहक मंचाचे किरण पातुरकर, राजेंद्र पांडे, मुन्ना राठोड, सलीम बेग यांच्यासह इतर वकिलांनी अभ्यासपूर्ण बाजू आयोगासमोर मांडली. बबन रडके यांनी आयोगाला सांगितले की, वीज वितरण कंपनीला कुठलेही संंवैधानिक अधिकार नाही.