शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीकॅान्स’ला आता स्थायीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST

अमरावती :महापालिकेत मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट एल-१ ठरलेल्या ‘आयटीकॉन्स’ या संस्थेला जवळजवळ निश्चित झालेला आहे. अन्य पाच संस्था आता स्पर्धेतून ...

अमरावती :महापालिकेत मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट एल-१ ठरलेल्या ‘आयटीकॉन्स’ या संस्थेला जवळजवळ निश्चित झालेला आहे. अन्य पाच संस्था आता स्पर्धेतून बाद झाल्याची माहिती आहे. दरम्यान आक्षेपाची मुदत संपल्याने कुठल्याही संस्थेचे आक्षेप स्विकारल्या जाणार नसल्याचे उपायुक्त सुरेश पाटील यांनी सांगितले.

कधी नव्हे ते यंदा महापालिकेला मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट बहुचर्चीत झाला. १४ मे रोजी ही निविदा काढण्यात आली, तत्पूर्वी जुन्या एजन्सीला तीन महिन्याची मुदतवाढ स्थायी समितीने दिली होती. या निविदेचे टेक्निकल बिड ३१ मे रोजी उघडण्यात आले. त्यात दोन संस्था बाद झाल्या होत्या,. त्यानंतर उर्वरीत सहा संस्थांमधून एल-१ निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झाली. यामध्ये पाच संस्थाच्या तुलनेत ‘आयटी कॉन्स’ ही संस्था एल-१ ठरली असल्याचे प्रशासनाने सांगितले. यासंदर्भातील टिपणी तयार झालेली असून ती आता आयुक्तांकडे जाईल व त्यानंतर स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा होवून पुठची प्रक्रिया होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान पात्रतेचे निकष अन्य कंत्राटदारांना मान्य नसल्याने त्यांच्याद्वारा न्यायालयात दाद मागल्या जाण्याची शक्यता आहे.

बॉक्स

‘त्या’ संस्थेने नोंदविला मंगळवारी आक्षेप

निकषामध्ये प्रशासनाने बाद ठरविलेल्या महात्मा फुले मल्टी सर्विसेस या संस्थेने मंगळवारी उपायुक्त सुरेश पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आक्षेप नोंदविला. त्यानूसार संस्था एल-१ असल्याने कार्यारंभ आदेश देण्याची मागणी केली. याशिवाय अनेक मुद्दे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनात आणले. मात्र, आक्षेपाची मुदत संपल्याने आता यावर विचार करता येणार नसल्याचे उपायुक्तांनी सांगितले.