शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

इस्माईलपूर गाव शासकीय योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

अमरावती जिल्ह्यातील इस्माईलपुरा (हिवरखेड, ता. मोर्शी) आदिवासी गावात नागरिकांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. मतदान मात्र ग्रामपंचायत, विधानसभा, ...

अमरावती जिल्ह्यातील इस्माईलपुरा (हिवरखेड, ता. मोर्शी) आदिवासी गावात नागरिकांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. मतदान मात्र ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा प्रतिनिधी घेतात. इस्माइलपूर गाव हिवरखेड ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करावे, करिता ता १५ जुलै रोजी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात माजी उपसभापती माया वानखडे यांनी जिल्हाधिकारी पवनित कौर यांना निवेदन दिले.

इस्माइलपूर आदिवासी गाव ३०० लोकवस्तीचे आहे. सर्व आदिवासी समाजाचे मंजूर असून कामाला जाऊन पोटाची खळगी भरतात. भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली. परंतु येथील आदिवासी आजही गुलामगिरीत असल्यासारखे जीवन जगत आहे. यापूर्वी अनेक तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यात. पं.स. जि.प. अमरावती सी.ई.ओ यांच्याकडून शासनास ठरावपत्र देण्यात आल्याची नोंद आहे, असे डॉ. अनिल बोंडे व अधिकृत सूत्रांनी सांगितले. या गावात पिण्याचे शुद्ध पाणी नाही. एका जुनाट खड्ड्यातून विहिरीचे अशुद्ध पाणी प्यावे लागते. घरकुल, आरोग्य, मोफत धान्य शासनाच्या कोणत्याच योजना नाही. जगाच्या पाठीवर असे गाव मिळणार नाही. संबंधित शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी डॉ. बोंडे, माया वानखडे, माया खडसे, अलका कुमरे व गावकऱ्यांनी केली आहे.