शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
3
"भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
4
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
5
कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला
6
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
7
अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
8
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
9
ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा
10
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
11
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
12
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
13
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
14
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
15
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
16
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
17
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
18
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
19
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
20
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!

हवामान बदलाचा मान्सूनवर परिणाम

By admin | Updated: July 12, 2014 23:25 IST

ग्लोबल वार्मिंगच्या संकटाने हवामानात बदल घडून आला. त्याचा प्रभाव मान्सुनवर झाला. यंदाच्या पावसात अनियमितता दिसत आहे. हाच प्रभाव देशपातळीवरील सामाजिक व आर्थिक स्थितीवर होत,

वैभव बाबरेकर - अमरावतीग्लोबल वार्मिंगच्या संकटाने हवामानात बदल घडून आला. त्याचा प्रभाव मान्सुनवर झाला. यंदाच्या पावसात अनियमितता दिसत आहे. हाच प्रभाव देशपातळीवरील सामाजिक व आर्थिक स्थितीवर होत, असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले.भारतीय उपखंडात दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतच्या चार महिन्यात पाऊस पडतो. यालाच मान्सूनचा पाऊस संबोधले जाते. मान्सूनचा काटेकोरपणे अंदाज तज्ज्ञांना काढता नाही. याबाबत तंतोतंत माहिती मिळू शकत नाही. या शतकात मान्सूनच्या अभ्यासाला वेग आला असून मान्सूनचा पूर्वानुमान देण्याची पध्दत दिवसेंदिवस विकसित होत आहे. त्यामुळे मान्सूनची भविष्यवाणी करणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. यावर्षी टोलनिनो सक्रिय राहण्याचा अंदाज अनेक संस्थांनी वर्तविला आहे. त्याचबरोबर जागतिक हवामान बदलामुळे यंदाचा मान्सून बेभरवशाचा असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत हिमालयाच्या पायथ्याशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-पश्चिम वाऱ्याच्या प्रवाहात अनियमितता आहे. त्यामुळे येत्या दोन - तीन दिवसांत पाऊस येणाची शक्यता आहे. परंतु पूर्व-पश्चिम अनियमिततेमुळे खंडित पावसाची शक्यता आहे. तरीसुध्दा जुलैमध्ये बऱ्यापैकी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत पेरणी आटोपल्यास शेतकऱ्यांना नुकसान टाळता येईल, असे शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.