शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

मी मुख्यमंत्र्यांना गाडगेबाबांच्या रुपात पाहतो

By admin | Updated: May 9, 2016 00:02 IST

तहानलेल्यांना पाणी भुकेल्यांना अन्न, बेरोजगारांना रोजगार, बेघरांना घरे ही गाडगेबाबांची सूत्र होती.

पालकमंत्री : जिल्ह्यात सिंचनाची सुविधाअमरावती : तहानलेल्यांना पाणी भुकेल्यांना अन्न, बेरोजगारांना रोजगार, बेघरांना घरे ही गाडगेबाबांची सूत्र होती. त्यांचे विचार व आदर्श मुख्यमंत्र्यांनी डोळ्यासमोर ठेवून तहानल्यांना पाणी देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. अन्न देण्यासाठी अन्न सुरक्षा ही योजना महत्त्वाची असली तरी सर्वांसाठी घरे यातूनही अनेकांना घरे मिळणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गाडगेबाबांचे स्वप्न कृतीत उतरवीत असून त्यांना मी गाडगेबाबांच्या रुपात पाहतो, असे मौलिक प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले, अमरावती जिल्ह्यात २२ हजार हेक्टर संरक्षित सिंचन मिळाले आहे. २५३ गावात जलयुक्त अभियानाची कामे झाली असून लवकरच अमरावती जिल्हा सिंचनमय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कौशल्य विकास योजना आणली यामुळे अनेक युवकांना बळ मिळाले. १७५ कोटी रुपये सर्वांसाठी घरे या योजनेसाठी प्रस्तावित आहे. २०२२ पर्यंत अमरावती जिल्ह्यात एकही व्यक्ती बेघर राहाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केले पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुकजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पालकमंत्री मानधन योजनेतून रस्ते झाले. जलयुक्त शिवार अंतर्गत जास्तीत जास्त शेततळे झाले. याचे श्रेय पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना जाते. त्यांना मला सांगावेशे वाटते की, शेतातील पाणी शेतातच मुरले पाहिजे, पावसामुळे शेती वाहून जाते शेती वाचविण्यासाठी बांधबंदिस्ती महत्त्वाची असून बांधबंदिस्तीवर अधिक भर दिल्यास परिस्थिती निश्चित बदलेल, असा आशावाद व्यक्त केला. (प्रतिनिधी)