शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

आरोग्य अभियानात दोघांची सेवा समाप्त, एकाची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात दोन कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे तर एका कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश अचानक धडकल्याने ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात दोन कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे तर एका कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश अचानक धडकल्याने अभियानातील कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहेत. विशेष म्हणजे ऐन कोरोनाच्या संकटात थेट आदेश धडकल्याने मिनी मंत्रालयात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

गत काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग शहरापाठोपाठ ग्रामीण भागात चांगलाच पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ होत असतानाच राष्ट्रीय ग्रामीण मिशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यावर होत असलेल्या कारवाईमुळे राजकीय शह-काटशहाचे राजकारण रंगत आहे. एनआरएचएमचे जिल्हा व्यवस्थापक अशोक कोठारी यांची पुणे येथे समकक्ष पदावर बदली करण्यात आली. यापूर्वी याच अभियानातील जिल्हा सनियंत्रण अधिकारी असलेल्या प्रफुल्ल रिधोरे यांची गत आठवड्यात सेवा समाप्त करण्यात आली आहे. यानंतर दोनच दिवसांपूर्वी जिल्हा आशा समन्वयक शशिकांत सभाने यांचासुद्धा सेवा समाप्तीचा आदेश धडकलात. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना आरोग्य मिशनमधील अधिकाऱ्यांच्या उचलबांगडी सत्र सध्या सुरू झाले आहे. अशातच आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात जिल्हा व्यवस्थापक अशोक कोठारी यांची समकक्ष पदावर पुण्यात बदली केल्यानंतर या पदावर वर्णी लावण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.