शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

शुक्रवारी ९२२ संक्रमित, १८ रुग्णांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी ९२२ संक्रमित रुग्ण आढळून आले, तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य ...

अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी ९२२ संक्रमित रुग्ण आढळून आले, तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य जिल्ह्यांतील दोन रुग्ण उपचारादरम्यान दगावले असून, त्यांच्या मृत्यूची नोंद त्या जिल्ह्यातील अभिलेखात घेण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात शहरातील कठोरा रोड येथील ७४ वर्षीय पुरुष, गोपालनगर येथील ७० वर्षीय महिला, शोभानगर येथील ८१ वर्षीय पुरुष, भानखेड बु. येथील ४० वर्षीय पुरुष, शोभानगर येथील ३८ वर्षीय महिला, दर्यापूर येथील ७१ वर्षीय महिला, वरूड येथील ६५ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, ८० वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, नांदगाव (खंडेश्वर) येथील ६५ वर्षीय पुरुष, ८५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, मोर्शी येथील ७५ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय पुरुष, टाकरखेडा येथील ७० वर्षीय महिला, साईनगर येथील ७२ वर्षीय महिला, जलारामनगर येथील ४५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. वर्धा येथील ६८ वर्षीय पुरुष, बैतुल येथील ७० वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुक्रवारी ९२२ संक्रमित आढळून आले असून, आतापर्यंत ८० हजार ६५८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दाखल रुग्ण २३१२, तर कोरोनावर मात करून ११२३ रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. गृहविलगीकरणात ग्रामीणमध्ये ५९९ तर, १८४ रुग्ण आहेत. १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १२१३ रुग्ण दगावले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण १०८९२, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.९९ टक्के आहे. मृत्युदर १.५० टक्के, तर रुग्ण दुपटीचे प्रमाण ५४ एवढे आहेत.