शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सोडले मुख्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: September 25, 2016 00:27 IST

येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मुख्यालय वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

बाराही महिने कार्यालय बंद : कशाचा मिळतो अधिकाऱ्यांना पगार?दर्यापूर : येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मुख्यालय वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. पण हे कार्यालय बाराही महिने बंद अवस्थेतच असल्यामुळे येथील इमारत ही शोभेची वास्तू बनली आहे. तर मग येथील अधिकारी उपस्थित राहत नसेल तर त्यांना चारअंकी पगार कशासाठी, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. दर्यापूर तालुका हा खारपाणपट्टा असल्यामुळे तालुक्यात कोरडवाहू शेती आहे. या शेतातील पिकांची नासाडी रानडुक्कर, हरिणांचे कळप, माकडे आदी वन्यप्राणी करतात. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना काही तक्रार करायची असेल, समस्या मांडायची असल्यास अधिकारी मुख्यालयात हजर नसतात. वनपाल व वनरक्षकांकडे दर्यापूर, अंजनगाव व अचलपूर ताुलक्यातील काही गावे असल्यामुळे दर्यापुरात ते अमावस्या, पौर्णिमेलाच ते उपस्थित राहत असल्याची चर्चा आहे. स्थानिक पंचायत समितीलगत हे कार्यालय आहे. त्यामुळे अशा अधिकारी- कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी संबंधित संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)