शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यांत अतिवृष्टी

By admin | Updated: September 19, 2015 00:11 IST

बाप्पाच्या आगमनासोबत आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

पिके तरारली : परतीचा दमदार पाऊसअमरावती : बाप्पाच्या आगमनासोबत आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. सरासरी ६२.४ मि.मी.पाऊस पडला. यामध्ये पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली तर सहा तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. प्रकल्पात सरासरी ९४.१५ टक्के जलसाठा आहे. धोक्याच्या पातळीवर असलेल्या दोन धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यात गुरुवार ते शुक्रवार सकाळपर्यंत ६२.०४ मि.मी. पाऊस पडला. यामध्ये अमरावती तालुक्यात ६७.८ मि.मी., नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १२७ मि.मी.,चांदूररेल्वे तालुक्यात ८५.७ मि.मी., तिवसा तालुक्यात ७४.४मि.मी. व चिखलदरा तालुक्यात ७०.७ मि.मी. पाऊस पडला. हा पाऊस ६५ मि.मी. पेक्षा अधिक असल्याने अतिवृष्टीमध्ये मोडतो. त्यामुळे महसूल यंत्रणेद्वारा पावसाच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. भातकुली तालुक्यात ५३.३ मि.मी पावसाची नोंद झाली. धामणगाव ५५.७ मि.मी., मोर्शी ४२.२ मि.मी., वरुड ४१.४ मि.मी, अचलपूर ४१.८ मि.मी, चांदूरबाजार ५१.४ मि.मी., दर्यापूर ६४.७ मि.मी., अंजनगाव ५०.३ मि.मी. व धारणी तालुक्यात ४६.६ मि.मी. पाऊस पडला आहे. या पावसामुळे गणेश मंडळांची तारांबळ उडाली. परंतु हा पाऊस शेतकऱ्यांना सुखावणारा ठरला आहे. खरिपाच्या सोयाबीन, कपाशी व तूर पिकाला या पावसाने संजीवनी मिळाली आहे.